MSC Bank Bharti 2025 | पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र सहकारी बँक अंतर्गत नोकरी करण्याची संधी..!

MSC Bank Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण पदवीधर उमेदवारांसाठी होणाऱ्या महाराष्ट्र सहकारी बँक अंतर्गत भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात प्रथम मित्रांनो या भरतीमध्ये पदवीधर उमेदवार असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा चला तर मित्रांनो या पद भरती बद्दलची अधिक माहिती या ठिकाणी सविस्तरपणे पाहूया.

तर मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या भरती अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तुम्हाला कुठेही असला तरी अर्ज करता येणार आहे व तुमची कोणत्याही जिल्ह्यात निवड होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा

मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख काय असणार आहे भरतीचा विभाग कोणता असणार आहे भरतीचा प्रकार व भरतीची श्रेणी कोणती असणार आहे भरती निवड झालेल्या उमेदवार साठी मासिक वेतन किती असणार आहे भरतीची अहर्ता काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याबद्लची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या बँकिंग क्षेत्रांतर्गत येत असून भरती अंतर्गत कायमस्वरूपी ची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय आहे त्याचबरोबर भरतीमध्ये विविध पदांसाठी ही पदे भरली जाणार असून व्यवस्थापक संयुक्त व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक असे विविध पदे भरण्यात येणार आहेत तरी देखील मात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत व या पदभरतीचा लाभ घ्यावा.

शैक्षणिक पात्रता व अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता माहित असणे देखील आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये विविध पात्रतेनुसार विविध पदांसाठी निवड करण्यात येणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही मॅनेजर पदासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला किमान एक वर्षाचा अनुभव हा बँकिंग क्षेत्रात असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बीए बी टेक किंवा एमसीए आयटी शेत्र किंवा त्याचबरोबर एमएससी कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रात ज्ञान असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर तुम्ही जर जनरल मॅनेजर पदासाठी असं करू इच्छिता तर तुमच्याकडे बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी एम सी ए एम एस सी कॉम्प्युटर सायन्स अशा विविध क्षेत्रातून पदवी प्राप्त केलेली असावी त्याचबरोबर एका वर्षाचा अनुभव देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अशा रीतीने विविध पदे ही विविध पात्रतेनुसार भरली जाणार आहेत.

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या ऑनलाइन अफवांना बळी पडू नये संबंधित भरतीच्या भरती विभागामार्फत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेली आहेत

त्याचबरोबर या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही फक्त मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती देखील भरती विभागाच्या मार्फत सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची साठी कोणत्याही प्रकारची शुल्लक आकारले जाणार नसून कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्लक मागितल्यास संबंधित भरतीच्या विभागाकडे तक्रार नोंदवावी.

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 | बारावी पास उमेदवारांसाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध…!

अर्ज करण्याची मुदत

तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पाच मे 2025 पर्यंत अर्ज करावा त्यानंतर कुठल्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचबरोबर उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे व इतरत्र कागदपत्रे होतच बाह्य नसावी याची खात्री करूनच मुलाखतीसाठी हजर राहावे कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे जर मुदत बाह्य असल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल किंवा तो उमेदवार भरतीसाठी पात्र नसेल.

त्याचबरोबर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे उमेदवारांचा वयोमर्यादा पात्रताही 18 ते 40 वर्षापर्यंत असणार आहे अर्थात उमेदवार हा 18 ते 40 वयक्ष वयोगटातील असलेलाच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो व यामध्ये भरली देणारी पदे एकूण सात असणार आहेत त्यामुळे या सात रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे.

तर मित्रांनो या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी ही वेगवेगळ्या पदांनुसार असणार आहे 65 हजारापासून ते 81 हजारापर्यंत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची मासिक वेतन असणार आहे

मुळ जाहिरात इथे पहा

या भरती प्रक्रियेचा अर्ज करताना उमेदवारांनी सर्वात अगोदर आपली अधिकृत जाहिरात पहावी त्यानंतरच अर्ज करावा सर्व पात्रता सर्व निकष पूर्ण करूनच अर्ज करावा कुठल्याही प्रकारचा गैरबाह्य किंवा मुदतबाह्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत जेणेकरून आपला अर्ज बाद करण्यात येईल व कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करावी.

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना जवळच्या मित्रांना तसेच जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याव भरती बद्दलची माहिती मिळेल व ते देखील या भरती बद्दलची माहिती इतरांना शेअर करतील जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा गरजू उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत होईल

Leave a Comment